मराठी माणूस आणि त्याचे बंद पडणारे व्यवसाय

“मराठी माणूस आणि त्याचे बंद पडणारे व्यवसाय” हे काय आपल्यासाठी नवीन नाही. जिथे राहतो तिथे दर एक दोन महिन्यात नवीन वडापाव, मिसळ, अमृततुल्य चे धंदे सुरु होतात. जंगी उदघाटन होते, मोठ्या लोकांना बोलावले जाते ज्यांचा राजकारणी संबंध असतो. नंतर २-३ महिन्यात ते दुकान बंद पडते. मराठी माणसाचा वडापाव मुंबईसकट अक्ख्या महाराष्ट्र च चालतं बोलतं स्नॅक्स… Continue reading मराठी माणूस आणि त्याचे बंद पडणारे व्यवसाय